शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

क्षयरुग्ण शोधमोहिमेस सुरुवात, पाच दिवसात आढळले ३४ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:09 IST

8 ते 21 मार्च दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विशेषत दाट लोक वस्ती ठीकाणी क्षयरोग शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

सोलापूर : दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास क्षयरोग असू शकतो. हे तपासण्यासाठी 8 ते 21 मार्च दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विशेषत दाट लोक वस्ती ठीकाणी क्षयरोग शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. आरोग्य सेवक हे घरोघरी जाऊन नागरिकांनी तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. नागरिकांनी आजाराची माहिती न लपवता ती सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामीण शहरी भागातील अति जोखमीचे घरांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले.

मंगळवारी आरोग्य मेळावाघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास व स्वयंसेविकांना आपली माहिती देऊन मदत करावी. 14 मार्च 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत घेणाऱ्या आरोग्य मेळाव्यामध्ये क्षयरोग विषयी उपक्रम राबवण्यात येणार असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ मीनाक्षी बनसोडे यांनी केले आहे.प्राथमिक केंद्र उपकेंद्रनिहाय पथकयासाठी जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्र 431 उपकेंद्रातील सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात येत आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व्हेक्षणात 34 क्षयरुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर