शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढ्यात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 12:42 IST

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यावर कारवाई करा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील कारखान्याकडील  शेतकऱ्यांची थकीत एफ आर पी ची  रक्कम मिळावी या मागणीसाठी व एकरकमी मिळणारी एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या कायद्याच्या विरुद्धमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

साखर  कारखानदारांनी ऊस गाळपास आल्यानंतर १४ दिवसाच्या आत एकरकमी एफ आर पी देने कायद्याने बंधनकारक आहे . दुसरा गळीत हंगाम सुरू होत  आला तरी अद्यापपर्यंत ऊस उत्पादकांना गतवर्षीचे एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत. काही कारखान्यानी कायदयाचे उल्लंघन करीत  शेतकऱ्यांचे उसबिलाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. या कारखानदारांवर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी व  एफ. आर. पी. ची थकीत रक्कम तात्काळ जमा करण्यास भाग पाडावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले व जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केली.

यावेळी श्रीमंत केदार,  दत्ता गणपाटील , दामोदर देशमुख, विजय खवतोडे, लक्ष्मण गायकवाड, नितीन नकाते, सोमनाथ बुरजे, प्रभू शिंदे, अर्जुन मुदगुल, सुनील मुढे, रवी गोवे, श्रीधर खांडेकर, ॲड भारत पवार, हणमंत भुसे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती