शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सोलापूर जिल्ह्यातील एसटी गाड्या बंद; विद्यार्थी रिक्षाने पोहोचू लागले कॉलेजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 19:15 IST

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या घटली; एसटी बसेस सुरू करण्याची मागणी

सोलापूर : जवळपास दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरू झाले आहेत. शाळा झाली सुरू असल्या तरी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी शाळेची पायरी चढली नाही. काही पालकांनी कोरोनाच्या भीतीपोटी तर काही विद्यार्थी एसटी गाड्या बंद असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. काही विद्यार्थी रिक्षाने प्रवास करून शिक्षण घेत आहेत .

एसटी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. या संपाला कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पण दुसरीकडे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. एसटी बंद असल्यामुळे अनेक मुलींच्या पालकांनी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत मुलींना शाळा-महाविद्यालय पाठवलेले नाही. कारण एसटीमध्ये मुलींसाठी सुरक्षित मानले जाते. पण सध्या संपाचा काळ असल्यामुळे शाळा-महाविद्यालय सुरू असूनही अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचलेच नाहीत.

तिकिटाची सवलत बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी घरीच

विद्यार्थ्यांना एसटीमधून प्रवास करण्यासाठी विविध सवलती मिळतात. एसटी बंद असल्यामुळे या सवलतीचा प्रश्नच राहत नाही. तसेच लॉकडाऊन व इतर कारणामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. यामुळे पालक हे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी