शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

गुड बोला.गोड बोला..! ‘गोड बोल ज्यांच्या मुखी, त्यांचेच जीवन सुखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:57 AM

मुखाने गोड बोलणाºया व्यक्ती नेहमी आयुष्यात माणसं जोडण्याचं  काम करतात म्हणूनच त्यांचं जीवन सुखी, निरोगी अन्  आनंदमय होते. काम, ...

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला विशेष महत्त्व प्रत्येकाने आपल्या मनावर संयम  राखून रागावर नियंत्रण ठेवले तर शरीर व मन निरोगी होईल

मुखाने गोड बोलणाºया व्यक्ती नेहमी आयुष्यात माणसं जोडण्याचं  काम करतात म्हणूनच त्यांचं जीवन सुखी, निरोगी अन्  आनंदमय होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या पंचइंद्रियांवर विजय मिळवायला हवा.  अवगुणाने मनुष्य आपलं आयुष्य  दु:खी करतो. क्रोध म्हणजेच राग. रागामुळे माणसाचा स्वभाव तापट, चिडचिडा होतो. यातूनच नकळतपणे वापरलेल्या अपशब्दामुळे जवळची माणसे दुखावली जातात. 

भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला विशेष महत्त्व आहे. तीळाचा स्नेह व गुळाची गोडी आपल्या आयुष्यातही  वाढावी हेच जणू या पारंपरिक उत्सवाचं गमक आहे.  आणि ते आपण सर्वांनीच जपलं पाहिजे. 

रागामुळे  मनाबरोबरच शरीरावर परिणाम होतो. संतापलेला माणूस स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो. याचा स्वत:च्या आरोग्यावर विपरित  परिणाम  होतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनावर संयम  राखून रागावर नियंत्रण ठेवले तर शरीर व मन निरोगी होईल. आयुष्य सुखकर असा, विश्वास वाटतो.  - विजयसिंह मोहिते-पाटीलखासदार

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील