शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिव ...
कुसळंब : जनावरांना पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने पंधरा जनावरे दगावली़ यात दोन जनावरे जखमी झाली असून, साधारणत: चार लाख पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार 2 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास धोत्रे (ता़ बार्शी ...
सोलापूर: समाजाचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो त्याचे स्वरुप गौतम बुद्धांनी तयार केले. विचारविनिमय करुन तो विचार अंमलात आणला तर बाबासाहेबांना समजून घेतले तर सामाजिक समता निर्माण होईल. रोज मुलांना अन्नपाणी मिळाल्यानंतर अभ्यास व स्मरणशक्ती वाढते. त्यासा ...
विधानपरिषदेच्या निवडणुकीत तब्बल १५ मतपत्रिका बाद झाल्या आहेत. स्थानिक संस्था स्वराज्य संस्थेत प्रतिनिधीत्व करणार्या सदस्यांना मतदान कसे करावे, याबाबत प्रशिक्षण देऊनही त्यांनी गफलत केली ...
अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कोतवालास ट्रकमधून खाली ढकलून दिल्याची घटना मंगळवार २९ डिसेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली. ...
माळढोक अभयारण्याची सीमा १२२९चौ किमीवरून आता ४०० चौ किमीवर करण्यात येणार आहे. अशी माहीती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. ...