एकीकडे दुष्काळाने होरपळत असलेल्या नागरिकांना आता उष्ण तापमानाने चांगलेच घामाघूम केले आह़े गुरूवारी एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे ...
अजित जोशी यांना ‘जनधन’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट जिल्हाधिका-याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
जळगाव : कर्जबाजारीमुळे जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील दीपक तानाजी चौधरी (२७) या आत्महत्या केलेल्या तरुणाचे पुढील महिन्यात लग्न होते. मात्र त्यापूर्वीच त्याने जीवनयात्रा संपविल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून आई-वडिलांवर तर दु:खाचा ...
सचिन तेंडुलकरने आपल्या खासदार निधीतून अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावाच्या रस्ते तसेच इतर विकासासाठी तब्बल १२ लाख रुपयांचा निधी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे ...
'कण रगडिता वाळूचे तेलही गळे' असा वाक्प्रचार आपल्याकडे परिचित आहे. याला साजेसे कार्य सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात एका जिगरबाज डॉक्टरने करून दाखवले आहे. ...