सोलापूर : समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांना समजण्यासाठी प्रथमत: त्यांच्या नावाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प.पू. क्रांतीवीर र्शी 108 प्रतीकसागरजी महाराज यांनी केले. ...
माढा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पहिली महिला सरपंच होण्याचा मान आपणाला मिळाला असून, आता गावाला कायमस्वरुपी गोड पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुळात गावाला पाणी देण्यासाठी आम्ही नेहमीच वैयक्तिकरित्या उदार मन ठेवल ...
तंटामुक्त आणि दारुमुक्त गावे करण्यासाठी राज्य सरकार विशेष अभियान राबवत असले तरी त्यात त्यांना यश आलेले नाही; पण माढा तालुक्यातील सापटणे गाव स्थापनेपासून तंटामुक्त व नशामुक्त असून बिनविरोध निवडणूक करण्याची प्रथा प्रथमच मोडली गेली आहे. गावचा कारभार ढवळ ...
डोंगरकड्या कपार्याच्या पायथ्याशी वसलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले गाव म्हणून ‘कोळे’ गावाची ओळख सांगता येईल. पर्यटनाच्या दृष्टीने शासनस्तरावरुन पाठपुरावा झाल्यास कोळे गावाचा आमूलाग्र बदल होऊन वेगळी ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ...
काही गावांना निसर्गदत्त सौंदर्य लाभलेलं असतं. त्यातलेच किडेबिसरी हे एक गाव. या छोट्याशा गावाने आपले वेगळेपण टिकवून ठेवत निर्मलग्राम, तंटामुक्त आणि हागणदारीमुक्त गाव म्हणून पुरस्कार पटकावला आहे. पाण्याची समस्या इथे गंभीर आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण ...
माढा तालुक्यातील तुळशी गावाचा समावेश खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी संसद आदर्श ग्राममध्ये केल्यापासून गावामध्ये जागरुकता आली आहे. गावात सकारात्मक बदल झाला आहे. या योजनेतून 10 कोटींचा आराखडा तयार केला असून एक कोटीच्यावर कामे झाली आहेत. आमदार बबनदा ...