पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ निय ...
पंढरपूर : राज्यभरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी एकमताने श्री विठ्ठलाच्या सशुल्क दर्शनाचा ठराव करून दिल्यास एक दिवसात सशुल्क दर्शनाची आपण अंमलबजावणी करू, असे आश्वासन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिले. राज् ...