विजय विजापुरे / शंभूलिंग आकतनाळ। चपळगाव : प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करताना अनेक वेळा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मात्र एखादी गोष्ट ठरविली तर ठाम ध्येयाने पुढे जाता येते, याचे उदाहरण बºहाणपूर (ता. अक्कलकोट) येथील ताहेराबी मकानदार ...
सोलापूर : इयत्ता दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल् ...
भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ ट ...