पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर प्रथमच सांगोला भेटीच्या निमित्ताने सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर काॅलेजवर आले होते. ... ...
राष्ट्रीय किसान दिनानिमित्त अखिल भारतीय सीताफळ महासंघातर्फे आयोजित शेतकरी मेळावा व चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी महिला शेतकरी ... ...
यमुनाबाई पासले मोहोळ : यमुनाबाई अज्ञानराव पासले (९५, रा. पासलेवाडी, ता मोहोळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ... ...
दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात कारखान्याची राख फळांवर पडल्याने प्रत व दर्जा कमी होत आहे. ... ...
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचे अनेकांचे स्वप्न असते, मात्र आवश्यक त्या गटांनी प्रमाणित केलेले अथवा जनाधार असलेले अनेक उमेदवार ऐनवेळी घोषित ... ...
दोन वर्षांपूर्वी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिलेली मनीमाऊ एकेदिवशी कार्यालयात आली अन् कर्मचाऱ्यांच्या प्रेमाखातर आपला मुक्काम कार्यालयातच कायम केला. कार्यालयाच्या ... ...
चालू वर्षी जून महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये तालुक्यातील विविध भागात झालेली अतिवृष्टी, टेंभू योजनेतून ... ...
संजीवन मुंढे म्हणाले, तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत़ त्यासाठी उपळाई रोडवरील शासकीय धान्य गोदामामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी ... ...
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने व पोलीस कर्मचारी ... ...
राज्यात १४,२३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. पण जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. ... ...