कोरोनामुळे महाराष्ट्रात परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तरीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी ची मागणी ... ...
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर राज्य शिखर बँकेचे १२८ कोटी रुपयांचे थकीत कर्ज असल्याने राज्य शिखर बँकेने कारखान्याची ... ...
१९५६ साली स्थापन झालेली वडवळ ग्रामपंचायत यापूर्वी फक्त एकदा २००५ साली बिनविरोध झाली होती. या वर्षी तीर्थक्षेत्र वडवळचा सर्वांगीण ... ...
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांचे वडाळा ग्रामपंचायतीवर १९६५ पासून बळीरामकाका साठे यांचे वर्चस्व आहे. मागील १० वर्षांपासून ... ...
तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५६९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. १२ ... ...
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण २१६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ३१ डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज छाननीमध्ये १९ अर्ज अवैध ... ...
११ सदस्यांनी अर्ज भरायचे, असा गावाचा एकमुखी ठराव झाला होता. तरीही २६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला; ... ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सोमवारी पाथरी व पडसाळी ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी ... ...
या कार्यालयात झाडाझुडपी वाढलेली आहेत. या परिसराची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. प्रभारींवरच कामकाज सुरू या कार्यालयात मागील सहा ... ...
दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून ... ...