शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

विचार विकसित करण्यासाठी ज्ञानाची दारे उघडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 14:50 IST

आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे.

व्यक्ती आपल्या क्षेत्रात कितीही पारंगत असला, तरी त्याच्या मनात या भावनेने घर केलेले असते की, यात काहीही अर्थ नाही तर त्याची वैचारिक प्रगती झालीच नाही असे समजावे. शरीरात नव्या पेशी यासाठी निर्माण होतात कारण जुन्याच्या जागी नव्या प्रस्थापित व्हाव्यात. चांगलं काय याचा योग्य निर्णय तोच घेऊ शकतो जो उपजत धारणा आणि मान्यतांचे पुर्नपरीक्षण करण्यास समर्थ आहे. या परिवर्तनशील संसारात प्रत्येक उच्चस्तरावर आपल्या अभिनव संस्करणाच्या बळावर स्वत:ला सिद्ध करायला हवे. ज्ञानाची दारेच कुलूपबंद केली तर नवे विचार विकसित होणार नाहीत.

आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे. जन्मापासून मरणापर्यत शिकण्याच्या प्रक्रियेचे नावच जीवन आहे. पण कळत-नकळत अनेक नकारात्मक गोष्टींची शिकवण आपल्याला मिळते. लेखक, व्यवसाय आणि डिजिटल प्रकणांतील विशेषज्ञ टॉल्फरच्या मते, २१ व्या शतकातील निरक्षर हे आहेत जे वाचू-लिहू शकत नाहीत तर जे आपल्या बिनकामाच्या शिक्षणाला तिलांजली देऊन आणि दुसºयांदा योग्य गोष्टी शिकण्यास तयार नसतात.

अशाप्रकारे मनात असलेले पूर्व ग्रह आणि कुत्सित धारणाही जीवनात प्रतिबंध उत्पन्न करतात. मन अवांछित भावनांना, शंका, मिथकं, दुराग्रह यांनी भरलेले असेल तर त्यात प्रगतीशील उत्तम आणि चांगल्या विचारांचा शिरकाव कसा होणार मग पुन्हा नैराश्य येईल. जीवनमान ठप्प होईल, आपल्या मनावर ताण असल्याचे जाणवेल. स्वत:चे कल्याण करायचे असेल तर दुराचाराला स्वत:पासून दूर ठेवणे गरजेचे आहे असं फादर रिचर्ड रोहर सांगतात.

कला, कौशल्य किंवा विद्या शिकण्याची अट ही आहे की, आतापर्यंत आपण जे जानतो, विचार करतो, समजून घेतो तेच अंतिम सत्य आहे असे मानले पाहिजे आणि त्याचे पुर्नपरिक्षण करण्यात मागे हटायला नको तर चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी तत्पर राहायला हवे. उपलब्ध असलेल्या मान्यता आणि मूल्य यांना श्रेष्ठ तसेच असंशोधनीय मानताना यांना कुरवाळत बसण्याचा अर्थ असा आहे की, नव्याच्या प्रती संशय किंवा दुजाभाव असणे.

- ह.भ.प. विनायक महाजन महाराजसोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक