शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विचार विकसित करण्यासाठी ज्ञानाची दारे उघडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 14:50 IST

आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे.

व्यक्ती आपल्या क्षेत्रात कितीही पारंगत असला, तरी त्याच्या मनात या भावनेने घर केलेले असते की, यात काहीही अर्थ नाही तर त्याची वैचारिक प्रगती झालीच नाही असे समजावे. शरीरात नव्या पेशी यासाठी निर्माण होतात कारण जुन्याच्या जागी नव्या प्रस्थापित व्हाव्यात. चांगलं काय याचा योग्य निर्णय तोच घेऊ शकतो जो उपजत धारणा आणि मान्यतांचे पुर्नपरीक्षण करण्यास समर्थ आहे. या परिवर्तनशील संसारात प्रत्येक उच्चस्तरावर आपल्या अभिनव संस्करणाच्या बळावर स्वत:ला सिद्ध करायला हवे. ज्ञानाची दारेच कुलूपबंद केली तर नवे विचार विकसित होणार नाहीत.

आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे. जन्मापासून मरणापर्यत शिकण्याच्या प्रक्रियेचे नावच जीवन आहे. पण कळत-नकळत अनेक नकारात्मक गोष्टींची शिकवण आपल्याला मिळते. लेखक, व्यवसाय आणि डिजिटल प्रकणांतील विशेषज्ञ टॉल्फरच्या मते, २१ व्या शतकातील निरक्षर हे आहेत जे वाचू-लिहू शकत नाहीत तर जे आपल्या बिनकामाच्या शिक्षणाला तिलांजली देऊन आणि दुसºयांदा योग्य गोष्टी शिकण्यास तयार नसतात.

अशाप्रकारे मनात असलेले पूर्व ग्रह आणि कुत्सित धारणाही जीवनात प्रतिबंध उत्पन्न करतात. मन अवांछित भावनांना, शंका, मिथकं, दुराग्रह यांनी भरलेले असेल तर त्यात प्रगतीशील उत्तम आणि चांगल्या विचारांचा शिरकाव कसा होणार मग पुन्हा नैराश्य येईल. जीवनमान ठप्प होईल, आपल्या मनावर ताण असल्याचे जाणवेल. स्वत:चे कल्याण करायचे असेल तर दुराचाराला स्वत:पासून दूर ठेवणे गरजेचे आहे असं फादर रिचर्ड रोहर सांगतात.

कला, कौशल्य किंवा विद्या शिकण्याची अट ही आहे की, आतापर्यंत आपण जे जानतो, विचार करतो, समजून घेतो तेच अंतिम सत्य आहे असे मानले पाहिजे आणि त्याचे पुर्नपरिक्षण करण्यात मागे हटायला नको तर चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी तत्पर राहायला हवे. उपलब्ध असलेल्या मान्यता आणि मूल्य यांना श्रेष्ठ तसेच असंशोधनीय मानताना यांना कुरवाळत बसण्याचा अर्थ असा आहे की, नव्याच्या प्रती संशय किंवा दुजाभाव असणे.

- ह.भ.प. विनायक महाजन महाराजसोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक