शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

विचार विकसित करण्यासाठी ज्ञानाची दारे उघडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 14:50 IST

आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे.

व्यक्ती आपल्या क्षेत्रात कितीही पारंगत असला, तरी त्याच्या मनात या भावनेने घर केलेले असते की, यात काहीही अर्थ नाही तर त्याची वैचारिक प्रगती झालीच नाही असे समजावे. शरीरात नव्या पेशी यासाठी निर्माण होतात कारण जुन्याच्या जागी नव्या प्रस्थापित व्हाव्यात. चांगलं काय याचा योग्य निर्णय तोच घेऊ शकतो जो उपजत धारणा आणि मान्यतांचे पुर्नपरीक्षण करण्यास समर्थ आहे. या परिवर्तनशील संसारात प्रत्येक उच्चस्तरावर आपल्या अभिनव संस्करणाच्या बळावर स्वत:ला सिद्ध करायला हवे. ज्ञानाची दारेच कुलूपबंद केली तर नवे विचार विकसित होणार नाहीत.

आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे. जन्मापासून मरणापर्यत शिकण्याच्या प्रक्रियेचे नावच जीवन आहे. पण कळत-नकळत अनेक नकारात्मक गोष्टींची शिकवण आपल्याला मिळते. लेखक, व्यवसाय आणि डिजिटल प्रकणांतील विशेषज्ञ टॉल्फरच्या मते, २१ व्या शतकातील निरक्षर हे आहेत जे वाचू-लिहू शकत नाहीत तर जे आपल्या बिनकामाच्या शिक्षणाला तिलांजली देऊन आणि दुसºयांदा योग्य गोष्टी शिकण्यास तयार नसतात.

अशाप्रकारे मनात असलेले पूर्व ग्रह आणि कुत्सित धारणाही जीवनात प्रतिबंध उत्पन्न करतात. मन अवांछित भावनांना, शंका, मिथकं, दुराग्रह यांनी भरलेले असेल तर त्यात प्रगतीशील उत्तम आणि चांगल्या विचारांचा शिरकाव कसा होणार मग पुन्हा नैराश्य येईल. जीवनमान ठप्प होईल, आपल्या मनावर ताण असल्याचे जाणवेल. स्वत:चे कल्याण करायचे असेल तर दुराचाराला स्वत:पासून दूर ठेवणे गरजेचे आहे असं फादर रिचर्ड रोहर सांगतात.

कला, कौशल्य किंवा विद्या शिकण्याची अट ही आहे की, आतापर्यंत आपण जे जानतो, विचार करतो, समजून घेतो तेच अंतिम सत्य आहे असे मानले पाहिजे आणि त्याचे पुर्नपरिक्षण करण्यात मागे हटायला नको तर चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी तत्पर राहायला हवे. उपलब्ध असलेल्या मान्यता आणि मूल्य यांना श्रेष्ठ तसेच असंशोधनीय मानताना यांना कुरवाळत बसण्याचा अर्थ असा आहे की, नव्याच्या प्रती संशय किंवा दुजाभाव असणे.

- ह.भ.प. विनायक महाजन महाराजसोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक