शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

सोलापुरातील पोस्ट कोविडचे दुर्लक्षित रुग्ण केवळ ‘सिव्हिल’च्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:07 PM

नियमित तपासणी नाही : तिघांच्या मृत्यूनंतरही तक्रार नसल्याचा डॉक्टरांचा दावा

ठळक मुद्देग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाहीकोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते

राजकुमार सारोळेलापूर : कोरोना संसर्गानंतर पोस्ट कोवीडमुळे शहरात तिघांचा मृत्यू झाला तर ग्रामीणमध्ये एकही घटना आरोग्य विभागापर्यंत आलेली नाही. असे असतानाही पोस्ट कोवीड रुग्णांना वार्यावर सोडले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. बऱ्याचदा मायकोकार्डायटीससारखा हृदयाचा आजारही जाणवतो. डायबिटीस, हायपरटेन्शन असणाऱ्यांची लक्षणे तीव्र असतात. स्कीन रॅश येणे किंवा  मानसिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आढळते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव  यांनी दिली.

शहरात पोस्ट कोवीड रुग्ण  शासकीय रुग्णालयाच्या भरोशावर सोडले गेले आहेत. ग्रामीणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सोय केली आहे पण खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांना रुग्णांची तपासणी केली जात नाही. आरोग्य केंद्रातही असे रुग्ण उपचारास येत नसल्याचे दिसून आले.

रक्ताचे नमुने घेतले जातातग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाही. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधीत रुग्णांचे रक्त तपासणीला घेतले जात आहे. शहरात मात्र अशी सोय दिसून आली नाही.

दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही..पोस्ट कोविड रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा रुग्णांची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य सेवक त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात. आरोग्य केंद्रात उपचाराची सोय नेहमीच्या ओपीडीत केली आहे. दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय