शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाष्पीभवनामुळे उजनीतील पाणी प्रतिदिन एक टक्का होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:28 IST

सोलापूर जिल्ह्यात टंचाईचे संकेत; नियोजन कोलमडल्याने एप्रिलमध्ये मायनस ३२.५३ टक्क्यांवर !

ठळक मुद्देउजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर, एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहेउपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे, एकूण टीएमसी ४६.२३.गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता

भीमानगर : नियोजनाअभावी उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत चालली असून, यामुळे धरण उघडे पडलेले दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात ११० टक्के भरलेले धरण सात महिन्यांत आणि एप्रिलमध्येच मायनस ३२.५३ टक्क्यांपर्यंत गेले आहे. यामुळे पाणी कपातीच्या संकटाला सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गावे, शेतकºयांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोल्यासह अनेक शहरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे. रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत असून, या पाण्यातून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळी खूप कमी झाली आहे. विहिरी व बोअरवेलनी तर मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. शेतकºयांना पाण्याचे नियोजन तर अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे. 

कालवा व बोगद्याचे तोंड बंद पडले असून, आता पाणीच नसल्यामुळे कालवा व बोगद्याकाठच्या शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस पडल्यानंतर धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे. 

गतवर्षी प्लस २१.८३ टक्के पाणीसाठा- उजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे. एकूण टीएमसी ४६.२३ आहे तर उपयुक्त टीएमसी मायनस १७.४३ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ