शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नवरात्री विशेष; दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना केल्यास होईल लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 16:31 IST

मोहन दाते; २५ आॅक्टोबर रोजी होणार दसरा साजरा

ठळक मुद्देदुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाºया शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सवनवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जातेशनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक

सोलापूर : दुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाºया शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव १७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे २५ आॅक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ या दरम्यान आहे. या वर्षी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे भागामध्ये २३ आॅक्टोबर रोजी महाअष्टमीचा उपवास असून, उर्वरित महाराष्ट्रामध्ये २४ आॅक्टोबर रोजी महाअष्टमी उपवास करावा, असेही दाते यांनी सांगितले आहे.----------नवरात्रीच्या नवव्यादिवशी दसरा...दरम्यान, मंगळवार २० आॅक्टोबर रोजी ललिता पंचमी, २३ आॅक्टोबरला महालक्ष्मी पूजन, २४ रोजी महाअष्टमीचा उपवास, २५ आॅक्टोबर रोजी रविवारी नवरात्र समाप्त होणार असून, याचदिवशी दसरा साजरा होणार आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एकाच दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसºयापर्यंत नऊ दिवस किंवा दहा दिवसांचे अंतर असते. या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झाल्याचे दाते यांनी सांगितले़------------देवी उपासनेचा काळ...हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचा एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असतो. नवरात्र उत्सवाची सुरुवात उद्या (शनिवार) आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, यालाच नवरात्र उत्सव असे म्हणतात. नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रं म्हटली जातात. या घटासमोर बसून उपासना करणा?्यांचे मन शांत, प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन् समाधान लाभते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीAdhyatmikआध्यात्मिक