शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाळवणीत फटाके कारखान्यात स्फोट; जिवितहानी नाही, शेतकºयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:19 IST

मंगळवेढा तालुक्यातील घटना; परिसरातील घराला गेले तडे

ठळक मुद्दे- भाळवणी येथील स्फोटानंतर परिसरात नागरिकात भितीचे वातावरण- पोलीस घटनास्थळी दाखल, पंचनामा करण्याचे काम सुरू- काम सुरू न झाल्याने जिवितहानी टळली, शेतकºयांचे नुकसान

मंगळवेढा : भाळवणी (ता.मंगळवेढा) येथील सागर फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्यात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला़ या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे सागर फायर्स वर्क्स फटाका कारखाना आहे़ या कारखान्यात नियमितपणे फटाके तयार करण्यात येतात़ दरम्यान, बुधवारी सकाळी सातच्या सुमारास कारखान्यात असलेल्या चार खोल्यात अचानक स्फोट झाला़ या स्फोटात जवळच्या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यांच्या घराला तडे गेले आहेत़ काम सुरु झाले नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली़ काही वर्षापूर्वी याच फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर खूप मोठी जीवितहानी झाली होती.

गेल्यावर्षी स्फोट झाला, त्यावेळी सोमवारचा आठवडा बाजार असल्याने कामगार बाजारासाठी गेले होते़ त्यामुळे अनेक कामगारांचा जीव वाचला होता़ बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान स्फोट झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली़ स्फोट झाल्याने तब्बल तीस किलोमीटरपर्यंत या स्फोटाचा आवाज आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी