शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकºयाने कांद्यावर फिरविला ट्रॅक्टर, सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:49 AM

नान्नज: कांद्याला लाखो रुपये खर्चूनही पावसाअभावी पीक जळून गेले. यामुळे वैतागलेल्या नान्नजमधील अक्षय गवळी या शेतकºयाने दोन एकर कांद्यावर ...

ठळक मुद्देकांदा पिकासाठी लाखो रुपये खर्च करून पाऊस न आल्याने जळून गेलेजनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहेकर्जाने ग्रासलेल्या शेतकºयास आर्थिक मदतीची गरज

नान्नज: कांद्याला लाखो रुपये खर्चूनही पावसाअभावी पीक जळून गेले. यामुळे वैतागलेल्या नान्नजमधील अक्षय गवळी या शेतकºयाने दोन एकर कांद्यावर ट्रॅक्टर फिरविला. पावसाअभावी पिकांची अवस्था वाईट असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

उत्तर तालुक्याच्या वाट्याला दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. यावर्षीची सर्व नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ३८ टक्के पाऊस पडलेला असताना उत्तर तालुका दुष्काळी यादीतून वगळला आहे. पावसाच्या भरवशावर अक्षय गवळी यांनी शेतात तीन एकर कांद्याची लागवड केली.

पाऊस न आल्यामुळे लागवड केलेली कांद्याची रोपे जतन करण्यासाठी त्यास ठिबकही केले. पुन्हा एक एकर कांदा लागवड तयार करण्यासाठी रानही तयार केले होते. कांद्याला काही पाणी पुरेनासे झाले़ गवळी यांच्याकडे एक बोअरवेल आहे. त्यावरील मोटार फक्त पंधरा ते वीस मिनिटे चालते. विहिरी तर कोरड्या पडत आहेत.

कांदा पिकासाठी लाखो रुपये खर्च करून पाऊस न आल्याने जळून गेले. नाराज झालेल्या गवळी यांनी आपल्या शेतातील कांदा पीक व कांद्याच्या रोपावर ट्रॅक्टर फिरवून कुळवणी केली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेली असून, जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. कर्जाने ग्रासलेल्या शेतकºयास आर्थिक मदतीची गरज आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी