शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

उन्हाळी फळांच्या भावात घसरण; शेतकरी करतायंत रस्त्यावर विक्री

By दिपक दुपारगुडे | Updated: March 18, 2023 17:13 IST

सध्या फारसे खरेदीदार मिळत नाहीत म्हणून ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे रस्त्यावरच विक्री करताना दिसत आहेत

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : प्रत्येक ऋतुत वेगवेगळी फळे बाजारात विक्रीसाठी येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मनुष्याच्या शरीरातील कमी झालेल्या पाण्याचे प्रमाण भरुन काढणारी फळे येथील बाजारात विक्रीस आली आहेत. यात प्रामुख्याने टरबूज, खरबूज यांचा समावेश आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच बाजारपेठेत गत काही दिवसांपासून बाजारात टरबूज, खरबूज, अननस आणि द्राक्ष आवक वाढली आहे. 

सध्या फारसे खरेदीदार मिळत नाहीत म्हणून ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे रस्त्यावरच विक्री करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अन्य फळांपेक्षा या फळांची किंमत कमी असल्याने गरीबांपासून श्रीमंत पर्यंत ही फळे खरेदी करतांना दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन आणि उष्ण वाऱ्यामुळे शरीरावर परिणाम होत असतो. उन्हाळ्यात पोटातील दाह वाढतो. हा दाह शमविण्यासाठी उन्हाळी फळे लाभदायी ठरतात. हंगामी फळे हा उत्तम उपाय आहे. दरम्यान, टरबूज, खरबूज या उन्हाळी फळासोबतच शरीराला बल्लम काकडी, बीट आदीची आवक होत आहे. मात्र मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे गत काही दिवसांपासून फळांच्या भावात घसरण झाली आहे.

याठिकाणी रस्त्यावर विक्री 

यामध्ये एसटी स्टॅन्ड, सातरस्ता, वैजापूर रॉड, आसरा चौक, महावीर चौक, रंगभवन, आसरा ब्रिज, मन चौक, नई जिंदगी येथे जागा मिळेल तिथे रस्त्याच्या कडेला आपली दुकान थाटून या फळाची विक्री करीत आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर