शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

भीमेत पाणी सोडले तरी पंढरपूरला एक दिवस आड होणार पाणीपुरवठा

By काशिनाथ वाघमारे | Updated: September 21, 2023 18:03 IST

उजनी धरणात पाणीसाठा कमी असून शिल्लक पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पुरावे, यासाठी भीमा नदीच्या पात्रात उजनीचे पाणी आले.

सोलापूर : उजनी धरणात पाणीसाठा कमी असून शिल्लक पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पुरावे, यासाठी भीमा नदीच्या पात्रात उजनीचे पाणी आले. तरीही यापुढेही पंढरपूर शहरास एक दिवसा आडच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अंबाबाई मंदिराच्या परिसरासमोरील भीमा नदीपात्रातील को. प. बंधाऱ्यात अडविण्यात येते. या बंधा-याची उंची नऊ मीटर आहे. या बंधा-यातील पाणीसाठ्यातून पंढरपूर, सांगोला शहर व ८१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सध्या पंढरपुरातील भीमा नदीपात्रातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. परंतु, काही दिवसांतच त्या बंधा-यातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्याचबरोबर भीमा नदीपात्रातील सखोल भागात साठलेले पाणी जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदून जॅकवेल परिसरात आणले जात आहे.

सोलापूर, पंढरपूर, सांगोला शहराच्या शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात १७ सप्टेंबरपासून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या उजनी धरणात पाणीसाठा कमी आहे. परिणामी पुढील वर्षभरात पाणीटंचाई जाणवणार आहे. यामुळे शिल्लक पाणी पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत पुरावे यासाठी एक दिवसा आड पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी