शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

उजनीतून भीमा नदीत १० हजार क्युसेक विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 9:33 AM

सोलापूर लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर : उजनी धरणात सध्या १०८ टक्के पाणी पातळी तयार होऊन १२१ टीएमसी पाणीसाठा तयार झालेला आहे व विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सतत वाढत असल्यामुळे रात्री आठ वाजता ८८०० क्युसेक्स पर्यंत दौंड येथील विसर्ग गेलेला आहे. उजनीतून भीमा नदीत १० हजार क्यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. 

नियोजित १११.१२ % टक्के पाणीपातळी उजनी धरणात कायम ठेवण्यासाठी फक्त ३ टक्के पाणीसाठा आवश्यक असून आगामी एक ते दोन दिवसात तो पूर्ण होण्याच्या मार्गावर निश्चित आहे. या सर्व सद्यपरिस्थिती मुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री ९ वा. पासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात १०००० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास प्रारंभ झालेला आहे.

दौंड येथून धरणात कमी-जास्त येणाऱ्या पाण्याच्या विसर्गचा विचार करून सध्याच्या ५००० क्युसेक्स विसर्गात  मध्यरात्री किंवा १० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत केव्हाही वाढ होण्याची शक्यता आहे असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी कळविले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक