शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केंद्राने घेतला निर्णय; आता शेतकऱ्यांना मिळणार महिनाकाठी फक्त पन्नास पोती खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 7:15 PM

शेतकºयाला महिनाकाठी फक्त ५0 पोती खत घेण्यावर निर्बंध

सोलापूर: केंद्र शासनाच्या सबसिडीवरील रासायनिक खते आता शेतकºयांना महिनाकाठी फक्त ५0 पोतीच घेता येणार आहेत. खते विक्रीबाबत केंद्र शासनाने नवे निर्बंध लागू केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.

शेतकºयांना अत्यंत गरजेचे असलेले युरिया, डीएपी या रासायनिक खतांवर केंद्र सरकार सबसिडी देते. त्यामुळे या खतांच्या किमती कमी आहेत. बागायती शेतकºयांना सतत रासायनिक खतांची गरज भासते तर कोरडवाहू शेतकरी खरीप व रब्बीच्यावेळीच ही खते खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करताना दिसून येतो. पण तरीही पाच एकर शेती असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही खते खरेदी करताना दिसून आले आहेत. त्यामुळे गरजू शेतकºयांनाच सबसिडी असणाºया खतांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनाने खरेदीवर पहिल्यांदाच निर्बंध लागू केले आहेत.

केंद्र सरकारच्या रसायन व फर्टीलायझर मंत्रालयाचे संचालक निरंजन लाल यांनी याबाबत गुरूवारी आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये एका शेतकºयाला एका महिन्यात खतांच्या फक्त ५0 पोती खरेदी देता येतील. ज्यांचे प्लॉन्टेशन आहे त्यांच्यासाठी ही मर्यादा २00 पोती असेल. खते खरेदीवर अशी पहिल्यांदाच मर्यादा घालण्यात आली आहे.

शेतकºयांची अडचण नाही

या नव्या निर्बंधामुळे शेतकºयांची अडचण होणार नाही असे चित्र आहे. कोणतेही शेतकरी महिन्यात ५0 पोती खताचा वापर करीत नाहीत. मोठे बागायतदार की ज्यांच्याकडे उस मोठ्या प्रमाणावर आहे अशा शेतकºयांना मात्र खताचा डोस टप्प्या टप्याने द्यावा लागणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार