शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 08:26 IST

तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक अशा  १०१ कर्मचाऱ्यांनी कंबर कसली

मंगळवेढा /मल्लिकार्जुन देशमुखे 

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील अतिवृष्टीने व महापुराने नुकसान झालेल्या पिकाचे व पडलेल्या घराचे पंचनामे करण्याचे  काम तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक असे  १०१ कर्मचाऱ्यांवतीने  युद्धपातळीवर सुरू आहे . शेतकऱ्यांनी गावनिहाय नेमणुक केलेल्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आता बाधीत क्षेत्राचे पंचनामे  करण्यासंदर्भात महसूल खात्याने तातडीने पावले उचलली असून मंगळवेढा, भोसे, मरवडे, आंधळगाव,मारापुर, बोराळे ,हुलजंती या सात महसूल मंडलसाठी हे कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये  यु व्ही सूर्यवंशी, के एस मलाबदी, सी.बी.कांबळे,जी.एम.जगताप (मंगळवेढा), सी.ए बनसोडे (माचणूर), एन.एल.कल्ले (रहाटेवाडी), एन एस काझी (तामदर्डी), व्ही.बी.केंजळे, एस.बी. शिंदे (ब्रह्मपुरी), जे.वाय.मुलाणी (बठाण), पी.पी पुजारी ए.पी घुले (उचेठाण), एम.व्ही.उबाळे(पाठखळ), बी.आर.आठराबुध्दे (गणेशवाडी), एस एच कुंभार (मेटकरवाडी) आर.आर. बेशकराव ,एन बी पाटील (डोणज), एन एम कुलकर्णी (भालेवाडी), डी एम पवार (डोंगरगाव),डी.बी. पवार (कचरेवाडी), एम.डी वाघमोडे, जी.जे.भागवत, जे.पी पांडे (मरवडे) बी.एस.पाटील,मंगेश लासूरकर (तळसंगी), व्ही.एन. सूर्यवंशी (खोमनाळ) बी.डी कोळी (फटेवाडी),एस.एन. फुलारी(भाळवणी) बी.बी. भोसले (हिवरगाव),ए.एस. पाटील (येड्राव),भारत चंदनशिवे (जित्ती)राहूल कांबळे(डिकसळ),खोंडे (निंबोणी),युन्नुस फुलारी, समाधान वगरे(चिक्कलगी), पी.बी. ढोबळे, एस.एस.गावडे (आंधळगाव), ए.एस.चव्हाण, जे.एन.गायकवाड (नंदेश्वर),टी. एस.सावंत(जुनोनी), आर.पी.इंगळे, डी.डी.करे (गोणेवाडी), एन,के, पवार, एम.टी भोसले (खुपसंगी), एम.पी संकपाळ (लेंडवेचिंचाळे), एम.पी.जुंदळे (हाजापूर) एस.डी.लेंडवे (शिरसी), ए.ए.लाड,(जालीहाळ), एस.बी,शेख (खडकी), पी.पी.कोळी, एम.जी.पवार (मारापूर) ए.डी. जिरापुरे (शेलेवाडी),पी.एस.भोरकडे,जी.एस नलावडे (अकोले),लोखंडे,डी.ए. इंगोले,व्हि.एच.भोई,(लक्ष्मी दहिवडी),डी.ए. स्वामी(गुंजेगाव), टी.के. कांबळे, एम एस गायकवाड(महमदाबाद शे.) वंदना गुप्ता (मल्लेवाडी), एच.एल.शिंदे (ढवळस), राखी जाधव(देगाव) एम.ओ.कवाळे(मुढवी), श्रीकांत ठेंगील (धर्मगाव), प्रशांत काटे, ए.टी.कोळेकर(हुलजंती), एस माने (माळेवाडी), पी.व्ही.भितकर (सोड्डी), आर.एस.गायकवाड (शिवणगी), ए.डी.चलावादी(येळगी), बी.बी.राठोड, गणेश गवळी(सलगर बु), आर.एल. खोमणे (सलगर खु,), बी.डी.काटे(आसबेवाडी), बी.एस. माने (बावची), एस.आर.जामगौंड(पौट),पी. एस. चव्हाण(जंगलगी), ए.बी. इंगळे घोळवे,(लवंगी),जयश्री कल्लाळे,राजकुमार ढेपे (भोसे), राजाराम रायभान,डी.जी.विरनक (शिरनांदगी), ए.एस. शिंदे, एन एच मौलवी(हुन्नुर), एम एस.गावडे, डी.टी.मुठेकर(मानेवाडी), एस.के. इनामदार (रेवेवाडी)आर.बी.चव्हाण, पी.एस. शिवशरण(रड्डे), एम.एन.फराटे(सिध्दनकेरी),डी.बी. मोरे(लोणार), ए.यु.खवसे (पडोळकरवाडी), ए.टी.लिगाडे (मारोळी), चौधरी (महमदाबाद हु), विजय शिंदे,अरूण मोरे (बोराळे) एस.आर.कडलासकर, पी.पी पाटील (मुंढेवाडी), ए.यु. मोरे (सिध्दापूर), व्ही.बी. भोजने (तांडोर), व्ही.ए.लिगाडे, एस.आर.नळे(अरळी), विजय एकतपुरे, (कागष्ट) बी.डी.भोजने(कात्राळ), विजय एकतपुरे,(कर्जाळ),व्हि.के.भोजने (लमांणतांडा), आर.डी.बागल(नंदूर)--रेड्डे च्या तलाठ्याकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा...

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या दरम्यान रेड्डे येथे बहुतांशी शेतकऱ्यांनी बाजरी सह जे काही थोड्या प्रमाणात वाचलेले पीक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला मात्र महसूल चे काही बहाद्दर तलाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक काढण्याचा प्रयत्न केला त्यांचे पंचनामे करणार नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही असा अजब फतवा काढला आहे या  मनमानी कारभाराणे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.आम्ही काढलेले पीक तसेच आहे ते पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेऊन जावे पण आमचा पंचनामा करावा अशी विनवणी करत आहे.मात्र काही कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा  होत असून जिल्हाधिकारी यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून कामचुकार तलाठी सह कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी रेड्डेचे शेतकरी सुनील लोखंडे यांनी केली आहे.

मंडलनिहाय पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. काहीही अडचण असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. बाधित नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत.  - स्वप्नील रावडे ,तहसीलदार मंगळवेढा

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय