शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

भांडवलदारांची धर्माशी युती धोकादायक - बी. जी. कोळसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 5:01 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत.

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत. ही युती धोकादायक आहे, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. पाटील यांनी दिला.अ‍ॅड. गाजीओद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने मंगळवारी सायंकाळी दोन पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. त्या निमित्त ‘लोकशाही, संविधान आणि न्यायसंस्थेसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, सेवानिवृत्त माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ उपस्थित होते.प्रेम हनवते लिखीत आणि सय्यद शहा वायज अनुवादित ‘छत्रपती शिवाजी महाराज के मुस्लिम सिपेहसालार’या उर्दू पुस्तकाचे आणि प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी व इस्माईल सय्यद यांनी संपादन केलेल्या ‘मौलाना अबुल कलाम आझाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोळसे पाटील म्हणाले, आज खरे बोलणाºयाला देशद्रोही ठरविले जाते. ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला त्यांचे वंशज आज सत्तेत आहेत. ते वास्तव जनतेला जगात राहू न देता काल्पनिक जगात जगायला सांगत आहेत. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले संविधान दिसत नाही.शिक्षणाचे व्यापारीकरण संविधानात कुठेच सांगितले नसताना ते सर्रास होत आहे. नवी अर्थनिती मुठभर श्रीमंतांच्या सोईची बनली आहे. 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूर