शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सोलापूर जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण घटले; परिवहन आयुक्तांची माहिती

By appasaheb.patil | Updated: March 19, 2023 17:33 IST

सध्या सोलापूर जिल्हा परिसरातून महत्वाच्या शहरांना जोडणारे सर्व रस्ते चांगले झाले आहेत.

सोलापूर : दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीचा आलेख वाढलेलाच दिसून येतो. मात्र मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील अपघातांची संख्या घटली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या विशेष उपाययोजनेमुळे अपघातांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचा विश्वास परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी व्यक्त केला.

सध्या सोलापूर जिल्हा परिसरातून महत्वाच्या शहरांना जोडणारे सर्व रस्ते चांगले झाले आहेत. त्या चांगल्या रस्त्यांमुळे वाहने वेगात जात असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. याशिवाय वाहतूक नियमांचे पालन न केल्यानेही अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष उपाययोजना सुरू करण्यास सुरूवात केल्याने अपघातांची संख्या घटल्याचे परिवहन आयुक्तांनी सांगितले. मागील दोन महिन्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात ३ टक्क्यांनी घट झाल्याची माहितीही परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी दिली. राज्यात पुणे, नगर, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाण जास्त आहे. यामुळे ज्या जिल्ह्यात अपघात जास्त आहेत तेथे उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे मागील दोन महिन्यात अपघातांची टक्केवारी कमी झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर