शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सोलापुरात अतिवृष्टीमुळे मिरचीच्या दरामध्ये २० टक्के वाढ 

By दिपक दुपारगुडे | Updated: March 26, 2023 12:09 IST

लाल तिखटाचे चटके जिभेला अधिकच झणझणीत !

दीपक दुपारगुडे, सोलापूर : वर्षभर घरात लागणाऱ्या तिखटाची बेगमी म्हणून दर वर्षी उन्हाळय़ाच्या हंगामात तयार करण्यात येणाऱ्या मसाल्याला यंदा २० टक्के दरवाढीमुळे लाल तिखटाचे चटके जिभेला अधिक लागण्याची चिन्हे आहेत. मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिरचीचे दर गतवर्षीच्या तुलनेत  वाढल्यामुळे वर्षभराचा मसाला बनवणाऱ्या गृहिणी हैराण झाल्या आहेत. 

अतिवृष्टीमुळे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातून येणारी मिरची ची आवक घटली असल्यामुळे दर वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हल्ली बाजारात सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो. गेल्या चार महिन्यांपासून वातावरणातील बदलांचा अनेक पिकांवर परिणाम झाला आहे. काही पिकांची नासधूसही झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका मिरचीला बसल्याचे चित्र आहे.आंध्र, तेलंगणातील मिरचीची आवक कमी 

आंध्र प्रदेश, तेलंगणा भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात. दरवर्षी या भागातील मिरची सोलापूरच्या बाजारपेठेत येत असते. शेतकऱ्याकडून ट्रकमधून मिरची आणून त्याची विक्री करतात. मात्र यंदा या त्या राज्यांमध्येच मिरचीची लागवड कमी प्रमाणात झाल्यानं बाजारपेठेत लाल मिरचीची आवक थंडावली आहे.असे आहेत दर तेजा- २३०-२४०गुंटूर - २००-२३०बॅडगी - ४५०-५५०इंडोफाईव्ह - २००-२३०शंकेश्वरी -२३०-२५०

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Solapurसोलापूर