शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

आनंदवार्ता! सिंधुदुर्गात मान्सून दाखल; मालवण, वेंगुर्ल्यात मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 21:49 IST

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.५५ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २८८.४ मिमी पाऊस झाला आहे.

कणकवली: हवामान विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळपासूनच किनारपट्टीवरील मालवणात व वेंगुर्ल्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.५५ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २८८.४ मिमी पाऊस झाला आहे.केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील आठवडाभरात महाराष्ट्रात दाखल होतो. महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मग मान्सूनची वाटचाल पुढे मुंबई व इतर भागात होते. येत्या दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानुसार गुरुवार सकाळपासूनच सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्यासारखी स्थिती होती. मागील २४ तासात जिल्ह्यात तालुकानिहाय पावसाची आकडेवारीमध्ये दोडामार्ग २८ (२८0), सावंतवाडी निरंक (२८३), वेंगुर्ला ६.४(३३९.२), कुडाळ २५ (२२७),  मालवण १४ (३५२), कणकवली  १५ (१९0), देवगड २६ (३३३), वैभववाडी १0 (३0३) असा पाऊस झाला आहे.शेतकरी, बागायतदार सुखावलासकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने मान्सूनची वाट पाहणारा शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी अधूनमधून दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे ठिकठिकाणच्या बाजारपेठांमधील गर्दीदेखील ओसरली. शेतक-यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली. तर काजू व कलम बागायदारांनी बागयतीमध्ये मशागतीच्या कामाला तसेच झाडांना खत घालण्यास सुरुवात केली.

हेही वाचा

Coronavirus: आमचे आर्थिक पॅकेजही तुमच्या GDPपेक्षा मोठे, भारतानं पाकला दाखवला आरसा

...तर चीन, पीओकेमध्ये होऊ शकतो मोठा विनाश; काशीच्या ज्योतिषाची भविष्यवाणी

आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट 

चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'

...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार 

CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

टॅग्स :Rainपाऊस