शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

आंबा, काजू बागायतदारांचे १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 14:07 IST

केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ओरोस: महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांच्याकडे सादर केले.शेतकऱ्यांमध्ये संताप!

  • सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तसेच धरणे आंदोलन, मोर्चा काढून त्यांचे लक्ष वेधले. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेलेली नाही.
  • कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • त्यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी आंबा बागायतदार शेतकरी एकवटले असून त्यांनी  जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमच्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय जाहीर करावा, अन्यथा १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा दिला आहे.

या निवेदनावर श्यामसुंदर राय, महादेव गावडे, नारायण गावडे, विठ्ठल घोगे, राजन होडावडेकर उदय गावडे, सुरेश गावकर आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबाFarmerशेतकरीagitationआंदोलन