शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

वरवडे येथे शेतकऱ्यांवर गांधीलमाशांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:32 IST

कणकवली तालुक्यातील वरवडे येथे शेतीचे काम करत असताना काही शेतकऱ्यांवर गांधीलमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे ते शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयांत उपचार करण्यात आले.

ठळक मुद्देवरवडे येथे शेतकऱ्यांवर गांधीलमाशांचा हल्ला कणकवली येथील रुग्णालयांत उपचार

कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे येथे शेतीचे काम करत असताना काही शेतकऱ्यांवर गांधीलमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे ते शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयांत उपचार करण्यात आले.वरवडे येथे शेतीचे काम करीत असताना काही शेतकऱ्यांवर शुक्रवारी दुपारी गांधीलमाशांनी हल्ला चढविला. कामात दंग असलेल्या शेतकऱ्यांवर या माशांनी अचानक हल्ला केल्याने त्यांचा गोंधळ उडाला.

या गांधीलमाशांपासून आपले रक्षण करण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी तेथून पळ काढला. मात्र, तरीही त्यांची पाठ त्या माशांनी सोडली नाही. थोड्या वेळाने कशी तरी आपली सुटका करून घेण्यात त्या शेतकऱ्यांना यश आले.त्यानंतर या घटनेची माहिती समजताच शेजाऱ्यांनी जखमी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, या शेतकऱ्यांची नावे समजू शकली नाहीत. या घटनेमुळे ग्रामस्थांच्या तसेच शेतकऱ्यांच्या मनात वेगळेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग