शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: September 23, 2014 23:55 IST

हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी आपला अर्ज दाखल केला.

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज, मंगळवारी जिल्ह्यातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. राजापूर मतदारसंघातील हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान, जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत संबंधित उपविभागीय कार्यालयातून एकूण ११ अर्ज विकले गेले. यात दापोलीतून मनसेचे वैभव खेडेकर आणि राजापुरातून मनसेच्या सुनील जठार, आदींचा समावेश आहे. आतापर्यंत ८२ अर्जांची विक्री झाली आहे.आज दापोलीतून सात अर्जांची विक्री झाली. त्यात मनसेच्या वैभव खेडेकरांचा समावेश आहे. गुहागरातून एकही अर्ज गेला नाही. चिपळुणातून तीन अर्जांची विक्री झाली. रत्नागिरीतून एक, तर राजापुरातून मनसेचे सुनील जठार यांनी स्वत:करिता अर्ज नेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी २९, तिसऱ्या दिवशी ४२ आणि आज ११ अशा एकूण ८२ अर्जांची विक्री झाली आहे.निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या चौथ्या दिवशी आज राजापुरातून हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी पहिला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता हळूहळू अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते, तर आरक्षण असणाऱ्या उमेदवारांना पाच हजार अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केली जाते.४ प्रमिला भारती यांनी करून दिली सुरुवात४ इतरांचे मुहूर्त उद्यापासूनच सुरू होणार४ आतापर्यंत ८५ अर्जांची विक्री