शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

हत्तींच्या हल्ल्यातून शेतकरी बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 4:40 PM

मोर्ले येथे काजू बागायतीत गेलेल्या शेतकऱ्याचा जंगली हत्तींनी पाठलाग केल्याची घटना शनिवारी घडली. अनंत आपा देसाई (५५) असे शेतकºयाचे नाव असून, सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले आहेत.

ठळक मुद्देहत्तींच्या हल्ल्यातून शेतकरी बचावलामार्ग बदलल्याने सुदैवाने बचावले

दोडामार्ग : मोर्ले येथे काजू बागायतीत गेलेल्या शेतकऱ्याचा जंगली हत्तींनी पाठलाग केल्याची घटना शनिवारी घडली. अनंत आपा देसाई (५५) असे शेतकऱ्यांचे नाव असून, सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले आहेत.मोर्लेमध्ये काही दिवसांपासून हत्तींचा वावर आहे. यातील टस्कर हत्ती थेट लोकवस्तीत घुसत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत.

वनविभाग मात्र तकलादू उपाययोजनांव्यतिरिक्त हत्ती पकड मोहिमेबाबत ठोस कारवाई करत नसल्याने हत्तींची दहशत वाढत चालली आहे. शनिवारी सायंकाळी मोर्ले येथील काजू बागायतदार अनंत देसाई हे आपल्या काजूच्या बागेतून घरी परतत असताना टस्कराने त्यांचा पाठलाग केला.

जीवाच्या आकांताने आपले संरक्षण करण्याकरिता देसाई यांनी पळण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी आपला मार्ग बदलल्याने ते सुदैवाने बचावले.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग