शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मुख्यमंत्री शहीद दिनाचे कार्यक्रम पूर्ण करूनच गुवाहाटीला गेले - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 9:41 PM

एक इंच जमीन ही कर्नाटकात जाणार नसल्याचे मत.

सावंतवाडी : राज्यात 26/11 हा शहीद दिन पाळला जातो आणि असे असतना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार गुवाहाटीला गेले आहेत ते शहीद दिनाचे कार्यक्रम पूर्ण करूनच गेले आहेत. भ्रष्टाचारी सरकार गेल्याची इच्छा 40 आमदारांची इच्छा पूर्ण झाली असल्यानेच ते नवस फेडण्यासाठी गेले त्यात गैर काय असा सवाल भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

तसेच कर्नाटक सरकारने कितीही मागणी केली तरी एक इंच जमिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कर्नाटकात जाणार नाही याची खात्री ही त्यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, संजू परब, मनोज नाईक उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आसाम गुवाहाटी ला गेले आहेत त्यांना खासदार संजय राऊत यांनी 40 रेडे गुवाहाटीला गेल्याचे म्हटले होते. त्यावर बावनकुळे यांनी आमदारांना रेडे म्हणणे योग्य नाही असे सांगितले. राज्यपालांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष महाराष्ट्र बंद करण्याची हाक देत आहे मात्र राज्यात विरोधी पक्ष आहे तरी कुठे असा सवाल बावनकळे यांनी केला.

राज्यातील सरकार आज जाईल उद्या जाईल असे म्हटले जाते यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी  राज्यात विरोधी पक्षच नाही आणि आहेत ते आमदार टिकवण्यासाठी काहीजण अशी वक्तव्य करून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतात पण उद्धव ठाकरेंकडून आता आमदार ही बाजूला जायला लागलेत भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे ही आमदार जातील असे सांगितले.

महाराष्ट्रात 26 /11 हा शहीद दिन पाळला जातो या दिवशीच मुख्यमंत्री शिंदे 40 आमदारांसह आसाम गुवाहाटीला गेल्यामुळे सर्व थरातून टीका होते यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहीद दिनाचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केले आहेत त्यानंतरच ते गुवाहाटीला गेले कदाचित भ्रष्टाचारी अनाचारी व दुराचारी  सरकार सत्तेवरून गेल्यानंतर आई कामाख्या देवीचा नवस फेडणे हे ही त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल.

आपण हिंदू धर्मिय असून देवावर श्रध्दा ठेवणारे असल्याचेही बावनकुळे यांनी सांगत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या गुवाहाटीच्या दौऱ्याचे समर्थन केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे