शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

चांदा ते बांदा योजना रद्द होऊ देणार नाही- वैभव नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 19:18 IST

युती सरकारने चांदा ते बांदा ही योजना सुरू केली होती.

कुडाळ- चांदा ते बांदा ही योजना अतिशय लोकांसाठी केलेली योजना आहे. योजना रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला तरी तो आदेश रद्द करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार असून तो आदेश लवकरच रद्द होईल अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मागील युती सरकारने चांदा ते बांदा ही योजना सुरू केली होती. या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर व राज्याचे गृह राज्य व वित्त मंत्री दीपक केसरकर यांनी ही योजना सुरू करण्यासाठी व अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून ही योजना रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच प्रशासना मध्ये केली जात होती.

याबाबत आमदार वैभव नाईक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सदरची ही योजना अत्यंत महत्त्वाची व लोकांसाठी असलेली योजना आहे. या योजनेचे महत्त्व जनसामान्यात वाढत आहे. त्यामुळे ही योजना रद्द होता कामा नये. याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर व मी असे सर्वजण मिळून या बाबत मुख्यमंत्री व वित्त मंत्री यांची भेट घेऊन ही योजना रद्द होता कामा नये अशी मागणी करणार आहोत. तसेच ही योजना रद्द करण्याचे जर प्रशासन स्तरावरून आदेश निघाले असले तरी हा आदेश रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून तो आदेश लवकरच रद्द होईल असेही आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDipak Kesarkarदीपक केसरकर