"या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे." ...
Asia Cup Final 2025: रविवारी २८ सप्टेंबर २०२५ रोजी आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी आहे. या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. ...
Uddhav Thackeray PC News: एका गोष्टीवर माझा गाढ विश्वास बसला आहे की, भाजपाला प्रशासन चालवत येत नाही. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, प्रशासन आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
Congress Criticize PM Narendra: महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी करण्यास आला नाही, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास आले नाहीत. पुढील महिन्यात पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ...
Indian Railway Ticket Booking: सध्या नवरात्रौत्सव सुरू आहे. तर दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर भारतीय रेल्वेने तिकीट बुकींगच्या नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. तुम्हीही दिवाळीत गावी जाण्याचा विचार करत असाल तर हा न ...