औरंगाबाद : सातारा परिसरातील नागरिकांसाठी नगर परिषदेच्या वतीने नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, रोटेशननुसार किमान दहा दिवसांनंतरच पाणीपुरवठा केला जातो,
...
औरंगाबाद : पाडापाडीपेक्षा परिसरातील विकासकामांना प्राधान्य द्या, साताऱ्याचे खिंडार करू नका, दंडात्मक वसुली करून मालमत्ता कायम करा, अशा घोषणांनी काँग्रेसच्या मोर्चाने सातारा- देवळाई परिसर दुमदुमला.
...