शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

लोकमतच्या वृत्तानंतर समायोजन तत्वावर पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 5:51 PM

सातारा : वीज बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रक्कम न भरल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सातारा येथील कृष्णानगर परिसरात असलेल्या ...

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्तानंतर समायोजन तत्वावर पाणी पुरवठाकृष्णानगर परिसरात कर्मचारी वसाहतीतील पुरवठा होता खंडीत

सातारा : वीज बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रक्कम न भरल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सातारा येथील कृष्णानगर परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या कर्मचारी वसाहतीतील खंडीत केलेला पाणीपुरवठा शुक्रवारी समायोजन तत्त्वावर पुन्हा पूर्ववत करण्यात आला.पाणी बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रुपये रक्कम न भरल्याने साताऱ्यातील कृष्णानगर येथील जलसंपदा विभागातील कर्मचारी वसाहतीचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खंडित केला होता. कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात होता. परंतु त्यामुळे या ठिकाणावरील महिलांची गैरसोय होत होती. याबाबत लोकमतने आवाज उठवून महिलांची गैरसोय मांडली होती. याची दखल घेत संबंधित विभागांनी समायोजन तत्वावर या ठिकाणचा पाणी पुरवठा पूर्वावत केला आहे. या ठिकाणच्या महिलांची गैरसोय लक्षात घेऊन लोकमतने वृत्त प्रसारित केल्याने येथील पाणीपुरवठा पूर्ववत झाला.- कविता मोरेकाय आहे समायोजन.बिलापोटी जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ४८ लाख येणे असले तरी मुळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून संबंधित जलसंपदा विभागाला पाणी बिलापोटी ११३ कोटी येणे आहे. त्याच रकमेतून समायोजन करण्याचे ठरले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर