शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 2:33 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता. यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण, त्यानंतर पावसात खंड पडत गेला.

ठळक मुद्देकोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंदपायथा वीजगृहातील सुरूच : पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता.यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण, त्यानंतर पावसात खंड पडत गेला.

जुलै महिन्यात तर तुरळक पाऊस झाला. तर आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने धरणे भरु लागली. सप्टेंबर महिन्यात कोयना, तारळी धरणे भरली. तर उरमोडी, कण्हेर या सारखी धरणे काठावर आली. मात्र, गतवर्षीपेक्षा यंदा पश्चिम भागात पाऊसमान कमी राहिले आहे. त्यामुळे धरणांमधून गतवर्षीसारखा विसर्ग झाला नाही. त्यातच पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला काहीच पाऊस झालेला नाही. मात्र, यंदा आतापर्यंत ४३३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच नवजा येथे आतापर्यंत ५०५६ तर महाबळेश्वरला यंदा ५००५ तर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०५.१४ टीएमसी पाणीसाठा होता.

पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला. तर पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जाते.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर