शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

शतकवीर कृष्णा पूल श्रमदानातून चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:16 IST

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.राज्य, देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू आहे़ राज्य शासनाने सर्व पालिकांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शहर’ या स्पर्धेस प्रारंभ ...

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.राज्य, देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू आहे़ राज्य शासनाने सर्व पालिकांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शहर’ या स्पर्धेस प्रारंभ केला आहे़ यामध्ये नगरपालिकांनीही मोठ्या उत्साहात भाग घेतला आहे. शहराच्या मध्यातून कृष्णा नदी जाते़ तिमासिक, सांस्कृतिक महत्त्व असणारी कृष्णा नदी वाईची अस्मिता म्हणून ओळखली जाते. नदी स्वच्छता केल्याशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही़, या जाणिवेतून वाई येथील कृष्णा सेवा कार्य समिती, नगरपालिका, व्यावसायिक,नोकरदार व पर्यावरणप्रेमींनी‘एक दिवस कृष्णेसाठी’ हा उपक्रम गेली तीन महिन्यंपासून हातीघेतला होता. त्याचे फलित म्हणूनवाईचा कृष्णा घाट स्वच्छ व सुंदर झाला.स्वयंसेवकांनी घाट परिसरातील कचारा, झुडपे व प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली जलपर्णी काढून घाटावरील सर्व गटारे स्वच्छ केल्याने पाण्याचे मूळ प्रवाह मोकळे झाले आहेत. या चळवळीस दिवसेंदिवस लोकसहभाग वाढ असून, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत आहे.कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढली होती़ यामुळे पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता़ यासाठी कृष्णा सेवाकार्य समितीच्या काशिनाथ शेलार, दीपक ओसवाल, डॉ़ नितीन कदम, नगरसेवक चरण गायकवाड, राहुल कचरे यांनी पुढाकार घेऊन सेवाकार्य समितीच्या माध्यमातून पूल स्वच्छ व सुंदर करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नागरिकांनीसहकार्य करावेकृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला धोका पोहोचू नये म्हणून कृष्णा सेवाकार्य समितीच्या माध्यमातून पुलाची स्वच्छता केली आहे़ नागरिकांनीही पुलावरून निर्माल्याच्या पिशव्या व इतर काही टाकू नये, स्वच्छता राखण्यासाठी सर्वांचे अनमोल सहकार्य गरजचे आहे़ तरी या अभियानात सर्व वाईकरांनी सहकार्य करावे, असे अवाहन स्वच्छतादूत दीपक ओसवाल व काशिनाथ शेलार यांनी केले आहे़