शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शतकवीर कृष्णा पूल श्रमदानातून चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:16 IST

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.राज्य, देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू आहे़ राज्य शासनाने सर्व पालिकांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शहर’ या स्पर्धेस प्रारंभ ...

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.राज्य, देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू आहे़ राज्य शासनाने सर्व पालिकांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शहर’ या स्पर्धेस प्रारंभ केला आहे़ यामध्ये नगरपालिकांनीही मोठ्या उत्साहात भाग घेतला आहे. शहराच्या मध्यातून कृष्णा नदी जाते़ तिमासिक, सांस्कृतिक महत्त्व असणारी कृष्णा नदी वाईची अस्मिता म्हणून ओळखली जाते. नदी स्वच्छता केल्याशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही़, या जाणिवेतून वाई येथील कृष्णा सेवा कार्य समिती, नगरपालिका, व्यावसायिक,नोकरदार व पर्यावरणप्रेमींनी‘एक दिवस कृष्णेसाठी’ हा उपक्रम गेली तीन महिन्यंपासून हातीघेतला होता. त्याचे फलित म्हणूनवाईचा कृष्णा घाट स्वच्छ व सुंदर झाला.स्वयंसेवकांनी घाट परिसरातील कचारा, झुडपे व प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली जलपर्णी काढून घाटावरील सर्व गटारे स्वच्छ केल्याने पाण्याचे मूळ प्रवाह मोकळे झाले आहेत. या चळवळीस दिवसेंदिवस लोकसहभाग वाढ असून, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत आहे.कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढली होती़ यामुळे पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता़ यासाठी कृष्णा सेवाकार्य समितीच्या काशिनाथ शेलार, दीपक ओसवाल, डॉ़ नितीन कदम, नगरसेवक चरण गायकवाड, राहुल कचरे यांनी पुढाकार घेऊन सेवाकार्य समितीच्या माध्यमातून पूल स्वच्छ व सुंदर करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नागरिकांनीसहकार्य करावेकृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला धोका पोहोचू नये म्हणून कृष्णा सेवाकार्य समितीच्या माध्यमातून पुलाची स्वच्छता केली आहे़ नागरिकांनीही पुलावरून निर्माल्याच्या पिशव्या व इतर काही टाकू नये, स्वच्छता राखण्यासाठी सर्वांचे अनमोल सहकार्य गरजचे आहे़ तरी या अभियानात सर्व वाईकरांनी सहकार्य करावे, असे अवाहन स्वच्छतादूत दीपक ओसवाल व काशिनाथ शेलार यांनी केले आहे़