शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

सातारा : वणवा जंगलात; धावपळ गावात, वनसंपदा धोक्यात ; नजीकच्या गावात भीतीचे वातावरण, वन विभागापुढे नवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:14 IST

रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती जळून खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत.

ठळक मुद्देवणवा जंगलात; धावपळ गावात, वनसंपदा धोक्यात नजीकच्या गावात भीतीचे वातावरणवन विभागापुढे नवे आव्हानआगलावे मोकाटच...

गोडोली (सातारा) : रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती  खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत.नेहमीप्रमाणे यंदाही आगी लागण्याच्या घटना सुरू आहेत. आग लागू नये, यासाठी कोणतीही ठोस उपाय नसल्याने आग लागण्याचे कारण शोधून त्या लागू नयेत, यासाठी उपाययोजना राबविण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.बहुतेकवेळा मानवी चुकामुळे जंगलात आगी लागत असल्याचे स्थानिकांचे आरोप असल्याने अशा आगलाव्यांचा शोध घेत भविष्यात आगी लागू नयेत, यासाठी उपाययोजना वन विभागाने राबविणे महत्त्वाचे आहे. मात्र, नेमके तेवढे सोडून सगळे करायचे, असा पायंडा वन विभागाचा असल्याचे बहुतांशी घटनांतून दिसते.

वनयंत्रणा वृक्ष लागवड आणि अन्य तांत्रिक कामात अडकून असल्याने आगी लावणाऱ्यांचा शोध घेणे कठीण होत असल्याचे वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यांने सांगितले.आगलावे मोकाटच...वनहद्दीत आग लागेल या कारणाने ज्वालाग्राही वस्तूंचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. पण बहुतांशीवेळा आगीच्या कारणात नैसर्गिकरीत्या आग लागण्यापेक्षा मानवाकडून लागल्याचे दिसून येते; मात्र त्यांचा तपास फारसा गतीने होत नसल्याने ते आगलावे मोकाट राहत असल्याने कोणावरही गुन्हे नोंद होत नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगforestजंगल