जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय तरुण-तरुणींच्या वर्दळीचा परिसर. याच गर्दीत रस्त्याच्या कडेला एक अलिशान गाडी कायमच उभारलेली दिसते. कॉलेज मुलं-मुली गाडीत येतात अन् रक्तदान करून जातात. या फिरत् ...
उंब्रज : कºहाड तालुक्यातील चोरजवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत शनिवारी रात्री बिबट्या निपचित अवस्थेत आढळून आला. वनविभागाच्या अधिकारी व प्राणीमित्रांनी तातडीने भर पावसात घटनास्थळी धाव घेतली. तातडीने उपचार केल्यामुळे त्याला जीवदान मिळाले.चोरजवाडी गावान ...
अंगापूर : अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे स्वाईन फ्लूने नामांकित पैलवान अनंत अप्पाजी कणसे (वय ५०) यांचा पुणे येथील रुग्णालयात रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला जिल्ह्यातील हा सतरावा बळी आहे.गेल्या पंधरा दिव ...
सातारा : कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे पावसाने उघडीप दिली असलीतरी साताºयात मात्र रविवारी सायंकाळी ढगाच्या गडगडाटात जोरदार सरी कोसळल्या. तर पूर्व भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सप्टेंबर ...
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको ...
निरा रस्त्यावरील पाडेगाव येथील टोल नाक्यावरील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलनाच्या गाळ्यात कंटेनर घुसला. या अपघातात नऊ दुकान गाळे जमीनदोस्त झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : अवैध व्यावसायिकांवर ‘खाकी’चा वचक असणे गरजेचे असते. वचक नसेल तर तर दारू, मटका आणि जुगारवाले खाकीला जुमानत नाहीत. सावकारांचंही सध्या तसंच चाललंय. त्यांच्यावर अंकुश नसल्याने ते पोलिसांना घाबरत नाहीत. उघड-उघड त्या ...
सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्ण ...
मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, स ...