संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपाच्या आजवरच्या सीमा पार केल्या. मार्चअखेर ९७ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांनी पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान् ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तसं पाहिलं तर फलटण तालुक्यातील बराचसा भाग हा दुष्काळी. कधी खायलां हाय तर पाणी नाय, अशी काहीशी परिस्थिती. अशा दुष्काळी तालुक्यातील आदर्की या गावी राहणारे धोंडिबा कारंडे यांनी साताऱ्याच्या मातीत सिनेमाच्या रुपा ...
सातारा : एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशुपक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासा ...
कऱ्हाड : प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. पिकांवरील औषध फवारणी, नष्ट होणारी वसतिस्थाने, शिकार आदी कारणास्तव प्राणी, पक्ष्यांवर मृत्यू ओढावतोय. त्याचबरोबर वाहनांच्या धडकेतही दरवर्षी ...
कोरेगाव : जेमतेम शिक्षण घेतलेल्या कोरेगावच्या विठ्ठल मदनेला सतत मोठी होण्याची स्वप्ने पडायची. शिक्षण नसले तरी इंटरनेट तंत्रज्ञानाची मात्र त्यांला खडा न् खडा माहिती होती. ...
राज्यातील अंगणवाडीतार्इंचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६५ करण्यात येऊनही तसा आदेश न निघाल्याने संघटना आक्रमक झाल्या होत्या. एक एप्रिलला एक दिवस बाकी असताना शनिवारी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये शासनाचा पुढील आदेश येईपर्य ...
परिचारिका महाविद्यालयाच्या पेपरला अवघे अडीच तास उरले असताना विद्यार्थिनीचा अपघात झाला. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली असतानाही तिने डॉक्टरांकडे पेपरला सोडण्यासाठी याचना केली. परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी पेपरला जाण्यासाठी तिला ...
एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशू-पक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता ने ...