विहीर पाणी हक्काची नोंद घेऊन तसा सातबारा उतारा देण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी दोन वाजता वडले, ता. फलटण येथील तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ (वय ४०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...
बिदाल गावात जलसंधारणाची खूप कामे झाली मात्र त्यानंतर सलग दोन वर्षांत पुरेसा पाऊस पडला नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांना जनावरांना प्यायला पाणी नाही. बिदालची मूळची आणेवारी ५० पेक्षा कमी असतानाही चुकीच्या नोंदीमुळे बिदालला सु ...
पश्चिम भागातील महाबळेश्वर, नवजा येथे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगली हजेरी लावली तर कोयनेलाही बरसात झाली. पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. सध्या कोयना धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
प्रशांत कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ४,८१० अंगणवाड्यांमध्ये ४६७ अतितीव्र तर १,८३४ मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात सर्वाधि ...
कºहाड : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून गॅरेज व्यावसायिकाने औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधितावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी सावकारावर कºहाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अब्दुल दस्तगीर मुजावर (वय ३६, ...
मसूर : येथील मुख्य चौकातील तीन एटीएम चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडली. त्यातील दोन मशीनमधून सुमारे एक लाखाची रोकड लंपास करण्यात आली आहे. तर तिसऱ्या मशीनबाबत बँकेकडून खातरजमा झाली नसल्याने किती रक्कम चोरीला गेली, हे स्पष्ट झाले नव्हते. या घटनेने परिसर ...
सातारा : ‘ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिला क्रमांक सातारा जिल्ह्याने पटकाविल्यानंतर आता दिवाळीपूर्वी दहा हजार कुटुंबांना हक्काचं घर देण्याचे मिशन हाती घेतले आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्र ...
सातारा : अलीकडच्या काळात गरजेपेक्षा अनेकजण प्रतिष्ठा म्हणूनही शस्त्र बाळगत आहेत. त्यामुळेच प्रशासनाकडे शस्त्र परवान्याच्या अर्जांचा पाऊस पडत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने नवीन शस्त्र परवाना देताना कठोर धोरण अवलंबले आहे. पोलिसांच्या अहवालानंतर जिल्हाध ...
गेल्या पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाऊस झालेल्या कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या ९६.६५ टीमएसी पाणीसाठा आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथेही पावसाची उघडीप कायम आहे. ...