शेतकऱ्यांकडून घेणार असलेल्या उसाला किती दर देणार आहे, याबाबतची माहिती साखर कारखान्यांच्या प्रशासनांनी आपल्या नोटीस बोर्डांवर लावावी. याबाबत पाच दिवसांत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या. ...
राज्य सरकारने ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त साधत दुष्काळ जाहीर केला असून, त्यानुसार माणमध्ये गंभीर तर फलटण आणि कोरेगाव या तालुक्यांत मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाची स्थिती आहे. सरकारने हा दुष्काळ जाहीर करून सोपस्कार पार पाडले असलेतरी शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? ...
शिवाजीनगर, ता. सातारा येथे पाणी आणण्यासाठी गेलेला एकजण पाय घसून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दिनकर जगन्नाथ धनवडे (वय ४०, रा. शिवाजीनगर, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे. ...
केंद्र सरकारसह राज्य शासनाने गेल्या चार वर्षात जनतेची केवळ फसवणूक केलेली आहेत. तसेच जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांना लुटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार हे फसवणीस सरकार आहे, अशी टीका करीत कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर बुधवारी भाजप विरोधात जिल ...
कोरेगाव रस्त्यावर एकावर चाकूने वार करून अडीच हजारांची जबरी चोरी करणाऱ्या हल्लेखोरांना सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. गणेश शंकर माळवे (वय २०, रा. वर्धनगड, ता. कोरेगाव), सचिन विजय बुधावले (२१, रामोशीवाडी, ता. कोरेगाव), पवन मधुकर बुधावले (रा. ...