दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, या उद्देशाने धरणे बांधायला कसदार व पाण्याखालच्या जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं!, अशा शब्दांत सोमवारी धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे. ...
आ णीबाणीनंतरच्या काळानंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन मंत्री संजय गांधी यांना पराभवाला सामोरे ... ...
खेळण्या-बागडण्याच्या वयातच दोन्ही हात चुलीच्या निखाऱ्यात पोळले अन् तिच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले. दहाही बोटं जळली असली तरी पाटण तालुक्यातील कोकिसरे येथील अर्चना यमकर हिने जिद्द ...
आपल्या परिस्थितीचं भांडवल करून लोकांकडून करुणा मिळविण्यापेक्षा कणखर होऊन ध्येय गाठण्याची तयारी असणं महत्त्वाचं आहे. सगळं असलं म्हणून तुम्ही यशस्वी होत नाही आणि काही नाही म्हणून तुम्ही पराभूतही होत नाही! - माधुरी पवार ...