टेंभू योजना शामगाव हद्दीतून जात असून शासनदरबारी या योजनेतून पाणी वाटपाचा वापर कमी दिसत आहे. शासनाकडून तो दिला जात नाही. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात आक्रमक पवित्र ...
शिवसंकल्प परिवाराकडून किल्ले भूषणगडची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी सकाळी दहा वाजता किल्ले भूषणगडाच्या पायथ्याशी सर्व मावळे जमा झाले. त्यांनी दुर्ग पूजन केले. गडावर पोहोचल्यावर देवदर्शन आणि ध्येय मंत्र घेऊन मुख्य मोहिमेस सुरुवात झाली. ...
सातारा येथील पोवईनाक्यावर बेकायदा पिस्टल बाळगून फिरत असलेल्या रूपेश संजय वारे (वय २०, रा. कालगाव, ता.कऱ्हाड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जीवंत काडतूसे असा सुमारे ६६ हजारां ...
सातारा शहराला उरमोडी धरणातील पाणी शहापूर योजनेद्वारे आणि कास धरणातील पाणी कास पाईपलाईनद्वारे पुरविले जात होते. या दोन्ही पाईपलाईनद्वारे वेगवेगळ््या भागाला पाणीपुरवठा केला जात होता. आता दोन्ही पाईपलाईन एकत्रित जोडल्यामुळे शहापूरचे पाणी कास पाईपलाईनद्व ...
सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम, अभियानात देशात डंका वाजवला असतानाच आता सौरऊर्जा निर्माण करून सर्वत्र लखलखाट पसरवलाय. कारण, सौरऊर्जा पॅनेलचे काम संपून प्रत्यक्षात मंगळवारपासून यंत्रणाही सुरू झालीय. यामुळे वर्षाला वीज बिलाचे २५ ते ३० लाख रुपये वाच ...
धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. ...
‘स्वच्छ व सुंदर शौचालय’ स्पर्धेत सातारा जिल्ह्याने देशपातळीवर झेंडा फडकवला असून, जिल्ह्याचा दि. २४ जून रोजी दिल्ली दरबारी सन्मान होत आहे. हा सत्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर या स्पर्धेत ...