अनेक गावे, शेती, पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तिन्ही जिल्ह्यांमधील पुराचे पाणी ओसरू लागले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...
तिन्ही तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याचा आढावा दिला. पुरामुळे झालेले नुकसान व पंचनाम्यांचे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात ४५ कुटुंबे विस्थापित केली असून, ६१.३७ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. ...
महाबळेश्वर , वाई, खंडाळा तालुक्यांत अतिवृष्टीने आलेल्या पुरात सर्वसामान्यांची घरे, शेती, विहिरी, पिके, जनावरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. नुकसानग्रस्तांपर्यंत जास् ...
कऱ्हाड : अलमट्टी धरणातून पाणी अडवल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यास याचा फटका बसला आहे. कऱ्हाड येथील कृष्णा कोयना नदीपात्रात ... ...
'अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची घरे गेली आहेत. शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.' ...