माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी गुरुवारी पहाटे शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावरील वावरहिरे येथे सापळा लावून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्याबरोबर सहा ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळू तस्करांचे ...
औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत् ...
सातारा जिल्ह्यात गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ३३२.९१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असू धरणात १0४.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ६७ हजार २७६ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून ८७ ...
लोणंद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अतुल श्रीरंग गायकवाड (मूळगाव गमेवाडी, चाफळ, सध्या रा. लोणंद पोलीस वसाहत) हे साताऱ्यातून कार्यालयीन काम संपवून लोणंदकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यातच यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवा ...