पैशासाठी अनेक माणसं वाटेल ते करतात. अगदी नातीगोतीही तोडतात. अशामध्ये आपण प्रमाणिकपणा विरून गेलोय. मात्र प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचं दिसून आलं ते एका धनाजी जगदाळे नावाच्या व्यक्तीमुळे. होय माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील धनाजी जगदाळे यांनी स ...
एफआरपीची रक्कम ठरविताना साखर कारखान्यांनी निर्माण केलेली सर्व साखर केंद्र व राज्य शासनाने खरेदी करावी व खरेदी केलेल्या साखरेच्या भावातून शेतकऱ्यांना एफआरपी निश्चीत करावी. राज्य शासनाने तरी राज्यातील साखर उद्योग वाचविण्याकरिता स्वतंत्र साखर धोरण ठरविण ...
विरळी-झरे रस्त्यावरील विरळी येथील ओढ्यावरील पूल पावसाच्या पाण्याने तुटला असल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या पुलावरून ये-जा करताना वाहनचालकांना, शाळकरी मुलांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने दुरवस्था झा ...
शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोनाली गायकवाड यांचा मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने बुधवारी रात्री आठच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम पाठवून दिल्यानंतर शोध घेतला. मात्र अंधारामुळे त्यांनाही अडचणी आल्या ...
भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली व त्यांना निसटता कौलही मिळालाय. त्यामुळे स्थिर सरकार देण्याची जबाबदारी आता दोघांचीही आहे. तरीही त्यांच्यातील सरकार स्थापनेतील वाटाघाटी फिसकटल्या आणि शिवसेनेने आघाडीसमोर ठोस प्रस्ताव ठेवला तर त्याबाब ...
सातारा जिल्ह्यात सर्वच कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज आहेत. १ नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांना गाळप परवाने मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र मंत्री समितीच्या बैठकीअभावी कारखान्यांना गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. गाळप परवाने मिळण्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन होण्या ...
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात, समाजामधील हरवत चाललेली संवेदनशीलता जागृत व्हावी, यासाठी गेल्या ९ वर्षांपासून सप्टेंबर ते मार्च या दरम्यान दर रविवारी संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. ...