शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नवऱ्याचा बायकोवर राग अन् दहा घरे जळून खाक; ५० लाखांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:19 IST

पतीसोबत भांडण झाल्याने पत्नी घर सोडून माहेरी गेली. या नैराश्येतून दारूच्या नशेत पतीने राहते घरच पेटवून दिल्याची घटना चाफळ विभागातील माजगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली. यात आसपासची नऊ घरे जळून पूर्णपणे राख झाली.

चाफळ ( जि. सातारा) : पतीसोबत भांडण झाल्याने पत्नी घर सोडून माहेरी गेली. या नैराश्येतून दारूच्या नशेत पतीने राहते घरच पेटवून दिल्याची घटना चाफळ विभागातील माजगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली. यात आसपासची नऊ घरे जळून पूर्णपणे राख झाली. या आगीत संसाराेपयोगी साहित्यासह अन्नधान्य, शेती अवजारे जळून अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे नऊ कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे.संशयित संजय रामचंद्र पाटील याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळपासून संजय व त्यांच्या पत्नीत कौटुंबिक वाद सुरू होता. या वादातून पल्लवी मुलाला घेऊन माहेरी निघून गेल्या होत्या. या नैराश्येतून दारूच्या नशेत रागाच्या भरात संजय याने राहते घर पेटवून दिले. त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे वाड्यातील नऊ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यानंतर पोलिसांनी पाटील यांना अटक केली.