शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोयना धरणाने नव्वदी ओलांडली, गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी अधिक साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 15:14 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा जोर धरू लागला असून कोयना धरणात सध्या ९०.४७ टीएमसी इतका साठा झाला आहे.

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा जोर धरू लागला असून कोयना धरणात सध्या ९०.४७ टीएमसी इतका साठा झाला आहे. गतीवर्षीपेक्षा तो ५ टीएमसीने अधिक आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पण, १५ आॅगस्टपर्यंत पाणीपातळी नियंत्रणात ठेवावी लागत असल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कोयनासह सर्वच धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सध्या धोम, बलकवडी, उरमोडी आणि तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणात २४५९१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

 कोयनानगर येथे रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३७७६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कोयना येथे गतवर्षी ३३७६ मिलीमीटर पाऊस झाला होता. धोम येथे यंदा ४८८ तर गतवर्षी ४५१, कण्हेर येथे गतवर्षी ५३३, यावर्षी ५८२, उरमोडी येथे ८९५ तर यंदा ९०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये  

 

धोम     ०२ ४८८

कोयना     ५९ ३७७६

बलकवडी  २० १८९६

कण्हेर        ०२ ५८२

उरमोडी      ०९ ९०२

तारळी       २८            १६६० 

टॅग्स :DamधरणWaterपाणी