शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोयना धरणाने नव्वदी ओलांडली, गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी अधिक साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 15:14 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा जोर धरू लागला असून कोयना धरणात सध्या ९०.४७ टीएमसी इतका साठा झाला आहे.

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा जोर धरू लागला असून कोयना धरणात सध्या ९०.४७ टीएमसी इतका साठा झाला आहे. गतीवर्षीपेक्षा तो ५ टीएमसीने अधिक आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत २५ दिवस पाऊस पडत होता. यामुळे प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पण, १५ आॅगस्टपर्यंत पाणीपातळी नियंत्रणात ठेवावी लागत असल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कोयनासह सर्वच धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सध्या धोम, बलकवडी, उरमोडी आणि तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणात २४५९१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

 कोयनानगर येथे रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३७७६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कोयना येथे गतवर्षी ३३७६ मिलीमीटर पाऊस झाला होता. धोम येथे यंदा ४८८ तर गतवर्षी ४५१, कण्हेर येथे गतवर्षी ५३३, यावर्षी ५८२, उरमोडी येथे ८९५ तर यंदा ९०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये  

 

धोम     ०२ ४८८

कोयना     ५९ ३७७६

बलकवडी  २० १८९६

कण्हेर        ०२ ५८२

उरमोडी      ०९ ९०२

तारळी       २८            १६६० 

टॅग्स :DamधरणWaterपाणी