शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातारा जिल्ह्यात लहान मुले पळवणारी टोळी?, पोलीस अधीक्षकांनी केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 14:38 IST

सातारा : जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

सातारा : जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक सातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय आहे अशी अफवा पसरली होती. सातारा पोलीस दलामार्फत त्याची शहानिशा करण्यात आली; मात्र ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.सातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याबाबत जर कोणी जाणीवपूर्वक याबाबत अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचे सर्वतोपरी प्रयत्न जिल्हा पोलीस दलामार्फत केले जात आहेत. नागरिकांनी अशा स्वरूपाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या परिसरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती संशयित आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, नियंत्रण कक्ष किंवा ११२ येथे संपर्क साधावा. स्वतः कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस