शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock: कोरोना गो... लढ्यात जनताच आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:36 IST

कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोना गो... : लढ्यात जनताच आखाड्यातसवयभानतर्फे बंदचे आवाहन

सागर गुजरसातारा : कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यामध्ये जावळी, वाई, कोरेगाव, पुसेगाव, रहिमतपूर या परिसरामध्ये जनतेने कर्फ्यू पुकारला. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढू लागला असल्याने सावधगिरीची उपाययोजना म्हणून जनता आता स्वत:हून बंद पुकारण्याच्या मानसिकतेत आहे.कोरोनाबाधितांचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेलेला आहे. शेकडो लोक आपला प्राण गमावून बसलेले आहेत. घरातील चालती-बोलती माणसे कोरोनाच्या महामारीत मृत्यूमुखी पडत आहेत. तर कोरोनाबाधित झालेली कुटुंबे अक्षरश: तडफडताना पाहायला मिळतात.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असली तरीदेखील रुग्णालयांमधील बेडची संख्या अपुरी पडत आहे. आॅक्सिजनचे प्रमाण कमी आहे. व्हेंटिलेटर मिळत नाहीत, अशी अवस्था आहे.

धनदांडग्यांनी काही रुग्णालयांमध्ये बेड बळकावले आहेत, त्यामुळे जे गरजवंत लोक आहेत आणि अंतिम वेळी त्यांना आॅक्सीजन, रेडमीसीवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर याची गरज पडते. ऐनवेळी हे मिळत नसल्याने देखील लोक मृत्युमुखी पडत आहेत.

हे चित्र समोर दिसत असल्याने जिल्ह्यातील नागरिक अधिकच दक्ष झाल्याचे पाहायला मिळते. या परिस्थितीत सवयभान अभियानाचे प्रवर्तक राजेंद्र चोरगे यांनी नागरिकांना लॉकडाऊनचे आवाहन करण्यात आले आहे.

शेजारच्या सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जनता कर्फ्यू सुरु असताना साताऱ्यातील प्रशासनाने आवाहन न करता देखील जनताच कर्फ्यूसाठी पुढाकार घेताना दिसते.लॉकडाऊन गरजेचाकोरोनाची साखळी तोडणं गरजेचे आहे. साताऱ्याच्या रक्षणासाठी लॉकडाऊन आवश्यक वाटते. सध्या प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, पितृपंधरवडा सुरु असल्याने व्यवसाय बंद ठेवले तर नुकसान होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे आवाहन सवयभानतर्फे केले आहे.जनतेलाच हवाय बंद..सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन सुरू असताना प्रशासनाची नजर चुकवून लोक रस्त्यावर येत होते. आता कोरोनाने कहर माजवल्याने जनताच सावधगिरीच्या तयारीत आहे, असे मत नगरसेवक धनंजय जांभळे यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यात यानंतरच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या कमी आहे. गोरगरिबांचा त्रास कमी करायचा असेल तर चेन तोडावी लागणार आहे.- राजेंद्र चोरगे

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSatara areaसातारा परिसर